Breaking News

महाराष्ट्रात SIR मोहिमेला वेग; 9.78 कोटी मतदारांपैकी 80.17% मतदारांपर्यंत गणना अर्जांचे वितरण, डिजिटायझेशन 42.26% दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात राज्यस्तरीय कृषी व पशुधन प्रदर्शन; 22 जुलैपासून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळावा मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश : MSME सर्वेक्षणातून उत्कृष्ट औद्योगिक परिसंस्था उभारणार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा राजकीय कट कथित व्हॉइस क्लिप बनावट?; ग्राउंड इन्व्हेस्टिगेशनने उघडकीस आलेले सत्य HINDU MANG COMMUNITY DEMANDS IMMEDIATE SUB-CATEGORIZATION OF SC RESERVATION IN MAHARASHTRA एमपीएससीच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी पद्धतीने; 21 दिवसांत निकाल, वर्षाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

Donate Here

महाराष्ट्रात SIR मोहिमेला वेग; 9.78 कोटी मतदारांपैकी 80.17% मतदारांपर्यंत गणना अर्जांचे वितरण, डिजिटायझेशन 42.26%

मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमध्ये अर्ज वितरण व डिजिटायझेशनचा वेग तुलनेने कमी; निवडणूक यंत्रणेसमोर अंतिम टप्प्यात मोठे आव्हान मुंबई | 19 जुलै 2026 | TIN24 NEWS : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेचा वेग वाढला असून, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 19

आपत्तीपश्चात पुनर्बांधणीसाठी वैज्ञानिक मूल्यांकनावर भर द्यावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई, दि. 23 (TIN24): भूस्खलन व इतर नैसर्गिक आपत्तींनंतर प्रभावित क्षेत्रांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करून पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी शाश्वत व समन्वित उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे, रायगड, कोल्हापूर, पुणे, नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्हे पूर आणि भूस्खलनाच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याचे सांगत पूरनियंत्रणासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश दिले. पाणी निचरा यंत्रणेत सुधारणा, पूर्वसूचना प्रणाली बळकट करणे आणि प्रभावी स्थलांतर योजना राबविण्यावर भर

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?